Political News : महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचे भरपाई पॅकेज! फडणवीस सरकारची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
Disclaimer : (Political News)महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या संकटावर उपाय म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे भव्य मदत पॅकेज जाहीर केले आहे. Political News : महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा फटका सहन करत आहेत. मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. … Read more