Gold Price Crash Biggest Slump 12 Years : काय सांगता? सोन्याच्या किमतीत 12 वर्षांतील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांनी केल्या तिजोऱ्या रिकाम्या…

Gold Price Crash Biggest Slump 12 Years

Disclaimer : (Gold Price Crash Biggest Slump 12 Years ) सोने आणि चांदीच्या किमतीत गेल्या 12 वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाल्याने बाजार हादरला आहे. विक्रमी उच्चांक गाठणारे गुंतवणूकदार आता नफा बुक करत आहेत, ज्यामुळे ही घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांचा डेटा गहाळ असल्याने अमेरिकेतील बंदमुळे चिंता वाढली आहे. Gold Price Crash Biggest Slump 12 Years : … Read more

Uddhav Thackeray Hambarda Morcha For Farmers : उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी भिडले; हंबरडा मोर्च्यातून महायुती सरकारवर हल्लाबोल, कर्जमुक्ती आणि नुकसानभरपाई…

Uddhav Thackeray Hambarda Morcha For Farmers

Discalimer : (Uddhav Thackeray Hambarda Morcha For Farmers) छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा हंबरडा मोर्चा पार पडला. या मोर्चात शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती व नुकसानभरपाईची मागणी जोरदारपणे मांडली गेली. महायुती सरकारवर त्यांनी थेट हल्लाबोल केला, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्रिपदांवरील असंवैधानिकतेवर प्रश्न उपस्थित केले. Uddhav Thackeray Hambarda Morcha For Farmers : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) प्रमुख … Read more

Political News : महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचे भरपाई पॅकेज! फडणवीस सरकारची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Political News

Disclaimer : (Political News)महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या संकटावर उपाय म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे भव्य मदत पॅकेज जाहीर केले आहे. Political News : महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा फटका सहन करत आहेत. मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. … Read more

Chandrashekhar Bawankule : ई बॉड्सचा सामान्य माणसाला काय फायदा, खर्च किती, कोणत्या व्यवहारांसाठी वापरता येणार? सर्व काही एका क्लिकवर…

Chandrashekhar Bawankule

Disclaimer : महाराष्ट्रात आयात-निर्यात उद्योगासाठी मोठा बदल झाला आहे. राज्य सरकारने कागदी बॉंड हटवून इलेक्ट्रॉनिक बॉंड (ई-बॉंड) सुरू केले आहे. हे बॉंड्स नेमके कसे आहेत? सामान्य माणसाला त्याचा कसा फायदा होणार, हे आपण सविस्तर पाहू या. Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रातील आयात-निर्यात उद्योगासाठी मोठा बदल घडवून आणत राज्याने कागदी बॉंडची प्रणाली हटवून इलेक्ट्रॉनिक (ई) बॉंडची सुरुवात … Read more

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिवाळीपर्यंत अल्टिमेटम! नारायणगडावरून मनोज जरांगे पाटलांनी तोफ डागली, पंकजा मुंडेंवर थेट टीका…

Manoj Jarange Patil

Disclaimer : बीडच्या नारायणगडावर दसऱ्याच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हक्कांचं रणशिंग फुंकलं. तब्येत बिघडलेली, हाताला सलाईन लावलेली तरी व्यासपीठावरून त्यांनी आक्रमक भाषण ठोकलं. शेतकऱ्यांच्या हक्कांचा सवाल, ओल्या दुष्काळाची मागणी, उद्योगपती-नेत्यांकडून निधी उभारणीचा प्रस्ताव आणि पंकजा मुंडेंवर थेट टीका… Manoj Jarange Patil : बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे … Read more